तुळशीजवळ चुकून सुद्धा या वस्तू ठेवू नका, सुख-समृद्धी नष्ट होईल. आजारपण मागे लागेल.
तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. असे मानले जाते की तुळशीच्या रोपाची नित्य पूजा केल्यास आणि संध्याकाळी दिवा लावल्यास त्या व्यक्तीला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरात सुख-समृद्धी येते आणि सकारात्मकता वाढते. तुळशीच्या रोपाबाबत एक प्रचलित समज आहे की ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते त्या घरात … Read more